इयत्ता चौथी विषय इतिहास
खालील व्हिडिओ पहा व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा.
१. शिवाजी महाराज होऊन गेले तो काळ कोणता होता ?
उत्तर :- ……………………………………………………
२. दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कोण होता ?
उत्तर :- ……………………………………………………
३. अहमदनगर चा भाग कोणी वाटून घेतला होता ?
उत्तर :- ……………………………………………………
४. महाराष्ट्रात कोण कोणते वतनदार होते ?
उत्तर :- ……………………………………………………
५ . महाराष्ट्रात कोण कोणते वतनदार होते ?
उत्तर :- ……………………………………………………
६.स्वराज्य म्हणजे काय ?
उत्तर :- ……………………………………………………
७. शिवरायांनी स्वराज्य स्थापन यांचे का ठरवले ?
उत्तर :- ……………………………………………………
८.आपल्याला प्रेरणा व स्फूर्ती कशामुळे मिळते ?
उत्तर :- ……………………………………………………
९.शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामात कोणाच्या कामगिरीचा उपयोग झाला ?
उत्तर :- ……………………………………………………