इयत्ता ७ वी विषय – इतिहास 5. स्वराज्य स्थापना page no 21

इयत्ता  ७ वी  विषय –  परिसर अभ्यास 2  5. स्वराज्य स्थापना     page no 21

खालील व्हिडिओ काळजीपूर्वक  पहा व हा घटक समजावून घ्या   

खालील प्रश्न हे पान क्रमांक  21 वरील आहेत 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

1किल्ला ताब्यात असला म्हणजे काय फायदा होतो   ? 

 उत्तर : – …………………………………………..

2 शिवरायांनी सुरुवातीला कोणते किल्ले ताब्यात घेतले    ? 

उत्तर : – …………………………………………..

3 स्वराज्याची पहिली राजधानी कोणती  होती  ? 

उत्तर : – …………………………………………..

4.स्वराज्य स्थापनेस कोणत्या सरदारांचा विरोध होता  ? 

उत्तर : – …………………………………………..

5. जावळीचा मातब्बर सरदार कोण होता  ? 

उत्तर : – …………………………………………..

6. शिवरायांनी आरमार उभारणी कडे लक्ष का दिले ? 

उत्तर : – …………………………………………..

7. प्रतापगडच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी कोणाचा वध केला  ? 

उत्तर : – ………………………………………….. 

Leave a comment