खालील व्हिडिओ पहा व खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
- कोकणच्या किनारपट्टीवर कोणाच्या वसाहती होत्या?
उत्तर – …………………………………………..
- महाराष्ट्रात कशामुळे अस्थिरता निर्माण झाली होती ?
उत्तर – …………………………………………..
3.टोपकार कोणाला म्हटले जात होते ?
उत्तर – …………………………………………..
4.कसबा कशाला म्हणतात ?
उत्तर – …………………………………………..
5.मौजा कशाला म्हणतात?
उत्तर – …………………………………………..
6. गावाचा प्रमुख कोण होता ?
उत्तर – …………………………………………..
7.कुलकर्णी यांचे काम काय होते ?
उत्तर – …………………………………………..
8. बलुतं म्हणजे काय?
उत्तर – …………………………………………..
9. महाजन कोणत काम करत असत ?
उत्तर – …………………………………………..
10 . कसबा यामध्ये मुख्य व्यवसाय कोणता होता ?
उत्तर – …………………………………………..