इयत्ता ६ वी विषय – ५. प्राचीन भारतातील धार्मि क प्रवाह page no 20 -21
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्न हे पान क्रमांक 20 -21 वरील आहेत
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ माणसाचे समाजातील स्थान कशामुळे ठरू लागले?
उत्तर :- ……………………………………
२ उपनिषद मधील विचार कशावर आधारित होते ?
उत्तर :- ……………………………………
३ भक्ती पंथ कशामुळे निर्माण झाले ? .
उत्तर :- ……………………………………
४ कशामुळे नवीन धर्म प्रस्थापित झाले ?
उत्तर :- ……………………………………
५. जैन धर्मामध्ये कोणत्या तत्वाला महत्त्व आहे ?
उत्तर :- ……………………………………
६ जैन धर्मा मध्ये किती तीर्थकर होऊन गेले ?
उत्तर :- ……………………………………
७. वर्धमान महावीर यांचा जन्म कोठे झाला होता ?
उत्तर :- ……………………………………
८ जिन म्हणजे काय ?
उत्तर :- ……………………………………
९ पंचमहाव्रते यांच्या विषयी माहिती लिहा .
उत्तर :- ……………………………………
१० त्रिरत्न कोणती आहेत ते लिहा .
उत्तर :- ……………………………………