खालील व्हिडिओ पहा व त्यानुसार प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा .
1. महाराष्ट्रात कोणकोणते संत होऊन गेले त्यांची नावे लिहा .
उत्तर ……………………………………….
2. महाराष्ट्रातील स्त्री संतांची नावे लिहा .
उत्तर ……………………………………….
3. संतांनी कोणत्या गुणांची शिकवण दिली
उत्तर ……………………………………….
4. संतांनी लोकांच्या मनात कोणती भावना निर्माण केली .
उत्तर ……………………………………….
5.श्री चक्रधर स्वामी मूळचे कुठले होते ?
उत्तर ……………………………………….
6.श्री चक्रधर स्वामींनी कोणता उपदेश दिला ?
उत्तर ……………………………………….
7. श्री चक्रधर स्वामींना काय मान्य नव्हते ?
उत्तर ……………………………………….
8. श्री चक्रधर स्वामींनी कोणत्या पंथाची स्थापना केली ?
उत्तर ……………………………………….
9. श्री चक्रधर स्वामींनी कोणता ग्रंथ लिहिला ?
उत्तर ……………………………………….