मित्रांनो गुगल आपल्या रोजच्या जीवनातला एक महत्त्वाचा भाग बनलेला आहे यात कोणत्याही प्रकारची शंका तर नाहीच . गुगल फक्त माहिती शोधून देणारा एक माध्यम नसून तो आपला मार्गदर्शन देखील आहे .
ज्याप्रमाणे आत्म्याविना शरीर निरुपयोगी तसेच काहीसे गुगल विना इंटरनेट आणि परिणामी आपले जीवन निरुपयोगी ठरेल असे म्हटले तर त्यात कोणत्याही प्रकारचे गैर नसेल.
आज सर्वसामान्यांच्या मनामध्ये गुगल एक विशिष्ट स्थान निर्माण केले आहे . गुगल द्वारे मिळणाऱ्या माहितीवर आपण निश्चितच सर्वजण खात्री बाळगतो . कारण गुगलने सर्वांच्या मनामध्ये तशा प्रकारचे स्थान विश्वास निर्माण केले आहे